नवऱ्याला सोडून प्रि-यकरपासून प्रे ग्न-न्ट राहिली होती ही महिला, मुलगी झाली म्हणून केले हे असे काम, वाचून थ-क्क व्हाल.

नवऱ्याला सोडून प्रि-यकरपासून प्रे ग्न-न्ट राहिली होती ही महिला, मुलगी झाली म्हणून केले हे असे काम, वाचून थ-क्क व्हाल.

आपण नेहमीच कोणत्या ना कोणत्या बातम्या ऎकत असतो. काही बातम्या इतक्या रंजक असतात की लवकर कोणी अशा बातम्यांवर विश्वास देखील ठेऊ शकत नाही. घटनाच घडतात अशा की त्या अविश्वसनिय असतात. परंतु आजकाल अशा बातम्या आपल्या समोर येतात की ज्यावर उघड्या डोळ्यांनी विश्वास ठेवणे कठीण होते. कारण अश्या घ-ट-ना डोळ्याआड घडलेल्या असतात.

आणि केवळ ऐकीव माहितीवरून या असल्या बातमीवर कितपत विश्वास ठेवावा. पण या बातम्या देखील तशाच रो-चक असतात. आज आपण अशाच एका बातमीबधल माहिती करून घेणार आहोत. सुरुवातीला ही बातमी ऐकून तुमचा देखील विश्वास बसणार नाही. पण आज जी ही बातमी ऐकणार आहात ती खरी आहे. ही वि-चित्र बातमी ऐकून प्रत्येकजण थ-क्क झाले आहेत.

आज आपण असेच एक प्रकरण बघणार आहोत. जे खूपच ध-क्कादायक आहे. ज्यामध्ये दोन वर्षापूर्वी एका महिलेचा पतीबरोबर घ-ट-स्फो-ट झाला. ज्यामुळे ती बाई स्वतंत्रपणे आपले उदरनिर्वाह करीत होती. पण यावेळी एका महिलेचे एका तरूणाशी अ-वैध सं-बं-ध होते. त्याच्यापासून ती महिला ग-र्भव-ती देखील झाली होती. यावेळी त्या महिलेने आणि तिच्या प्रियकराने एक प्लॅन तयार केला होता आणि त्यांचे त्या प्लॅनमुळे या प्र-करणाला वेगळेच वळण लागले.

मिळालेल्या माहितीनुसार व अधीक तपास केलेनंतर पो-लि-स-ही आश्चर्यचकित झाले होते. जेव्हा त्यांना या दोघांचा प्लॅन समजतो. असे सांगितले जात आहे की महिलेने तिच्या नवऱ्याला सोडून दोन वर्षे झाले होते. त्यानंतर त्या महिलेचा एक प्रियकर होता ज्या प्रियकरासोबत तीने एक प्लॅन तयार केला की जर मुलगा झाला तर त्यांला ठेऊन घेऊ आणि जर मुलगी झाली तर तिला फे-कून देऊ.

ध-क्का-दा-यक बाब म्हणजे या दोघांनीही असेच केले. त्यांना मुलगीच झाली होती. ज्यामुळे मुलीचा मृ-त्यू झाला. मात्र, पो-लि-सां-नी प्रकरण उघडकीस आणत दोघांना अ-ट-क केली. या प्र-करणाची माहिती देताना पो-लि-सांनी सांगितले की, भांडणाच्या कारणावरून पती आणि पत्नीचे सुमारे दोन वर्षांपूर्वी घ-ट-स्फो-ट झाला होता. यामुळे ती महिला तिच्या गावी राहू लागली.

पण काही काळानंतर अमनदीप कौरचा खेड्यातील रहिवाशी जतिंदर याच्याशी तिचा सं-प-र्क झाला. ज्यामुळे दोघांमध्ये अ-वै-ध सं-बं-ध निर्माण झाले. त्यानंतर ती महिला ग-र्भ-वती राहिली होती. आणि त्या महिलेच्या पोटी एका मुलीचा जन्म झाला. त्यानंतर दोघांनीही मुलीला संगनमताने फेकुन दिले. ज्यामुळे तीचा मृ-त्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12