लग्नाचे 14 वर्षानंतर ऐश्वर्याने सांगितली मन सुन्न करणारी दर्दभरी कहाणी, म्हणाली सलमान रात्री 2 ला घरी येऊन.

मराठीत एक म्हण आहे की जिथे चार भांडी एकत्र येतील तिथं आहेत तेथे भांड्यांचा खडखड आवाज येणारच. अगदी हीच म्हण बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना लागू होते. तथापी, कोणीही असे म्हणू शकत नाही की, ‘मी हे कधीच केले नाही किंवा करणारही नाही.’ तथापि, बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसाठी देखील नाही चा अर्थ नाहीच होतो. ऐश्वर्या राय बच्चन यांनीही हे सिद्ध केले आहे.
होय, अभिनेता सलमान खानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या राय बच्चनने त्याच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता आणि आज पर्यंत कधीही ते फोटो मध्ये एकत्र दिसले नाही. आपण बऱ्याच वेळा इतर बॉलिवूडचे जोडप्यांना एकत्र पाहत असतो. त्यापैकी रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण, करीना कपूर आणि शाहिद कपूर आणि आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या जोडी आहेत. मात्र, असे झाले की ऐश्वर्याने सलमानबरोबर कधीही काम करणार नाही अशी शपथ घेतली होती.
जेव्हा ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटाची अभिनेत्री तनुश्री दत्ताने “मी टू” म्हणून नाना पाटेकरांचे सर्व कारस्थाने उघडले तेव्हा बऱ्याच अभिनेत्री तिला पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्या. जेव्हा ऐश्वर्या राय यांनाही विचारण्यात आले की, तिच्या सोबत कधी काही गैरवर्तन घडले आहे का, तेव्हा ती उघडपणे म्हणाली, “मी यापूर्वीही बर्याचदा हे मान्य केले आहे आणि सांगितले देखील आहे. मलाही वाईट वागणुकीचा बळी व्हावं लागलं होत” ती तिच्या अंतःकरणातील गोष्टी पहिल्यांदाच बोलली नाही तर ती यापूर्वी देखील सलमानने केलेल्या गैरवर्तनाबद्दल अनेकदा बोलली आहे.
जेव्हा बॉलिवूडची बातमी येते आणि मोठ्या सेलेब्सच्या प्रकरणांविषयी कोणतीही चर्चा नसते हे शक्यच होत नाही. बॉलिवूड सेलिब्रिटी नेहमीच त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत राहतात. आज आम्ही आपल्याशी एका जुन्या प्रेमकथेबद्दल बोलनार आहोत. एक काळ असा होता की या दोघांच्या लव्ह लाईफची सर्वत्र चर्चा होती. आज आपण ऐश्वर्या आणि सलमान खानबद्दल बोलणार आहोत.
सलमान आणि ऐश्वर्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. असा विश्वास आहे की लवकरच ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालताना दिसणार आहे. ऐश्वर्या आणि सलमानच्या चाहत्यांसाठी ही खूप चांगली बातमी आहे. दरम्यान, लग्नानंतर पहिल्यांदाच ऐश्वर्याने सलमानसोबतच्या तिच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ऐश्वर्याने काय खुलासा केला ते बघुयात.
ऐश्वर्याने सलमानबद्दल बरेच काही सांगितले आहे. तीने मुलाखती दरम्यान सांगितले की त्यांच्या नात्याचा अत्यंत दु: खदायक अंत झाला आहे जो कोणाच्याही नात्यात नसावा. ऐश्वर्या म्हणाली की, ‘सलमान खान माझ्याशी भांडत असे आणि मारहाण देखील करीत असे, परंतु मी सर्वकाही सहन करत असे कारण मला त्याच्यावर खूप प्रेम होते आणि म्हणूनच कदाचित त्याच्या प्रत्येक प्रतिक्रिया मला आवडत असे. पण सहन करण्याचीही एक मर्यादा असते आणि नंतर माझाही संयमही मोडला गेला, ज्यामुळे आमचा ब्रेकअप झाला. ‘
एवढेच नाही तर ऐश्वर्या पुढे म्हणाली, ‘जेव्हा मी त्याचा फोन उचलला नसेल, तेव्हा तो रात्री 2 वाजता माझ्या घरी यायचा आणि दार उघडायला सांगायचा. मी दार नाही उघडले तर इथूनच खाली उडी मारील आणि जीव देईल अशी धमकी पण द्यायचा. मग मी खूप घाबरायचे. इतकेच नव्हे तर तो त्याचे हातातून रक्त येईपर्यंत दारावर मारत राहायचा. आणि तेव्हा ऐश्वर्याने गेट उघडला होता, पण दुसर्याच दिवशी तीच्या वडिलांनी सलमान खानविरूद्ध तक्रार दाखल केली होती. ‘
मित्रांनो ऐश्वर्याने सलमानवर खूप प्रेम केले म्हणून तिने सलमानसाठी घर देखील सोडले होते आणि खुद्द ऐश्वर्याने याची कबुली दिली आहे. जेव्हा ती 21 वर्षांची होती, तेव्हा तिने सलमानसाठी तिचे घर सोडले आणि दुसरीकडे राहायला सुरुवात केली, परंतु त्यानंतर सलमानने तिला सांगितले की त्याचे दुसर्या कोणाबरोबर तरी अफेयर चालू आहेत, त्यामुळे ऐश्वर्या खूप दु: खी झाली आणि सलमानशी ब्रेकअप झाला.