‘या’ व्यक्तीमुळे आयुष्यभर अ’विवाहित राहिल्या ‘आशा’ पारेख, ज्याच्यावर जीवापाड प्रे’म केले त्यानेच…

‘या’ व्यक्तीमुळे आयुष्यभर अ’विवाहित राहिल्या ‘आशा’ पारेख, ज्याच्यावर जीवापाड प्रे’म केले त्यानेच…

त्या बॉलिवूडमधील अशा एक अभिनेत्रींपैकी आहेत ज्यांनी मनापासून प्रे’म केलं पण त्याच्याशी लग्न न होऊ शकल्यामुळे आयुष्यभर एकटं राहण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्रीने लग्न न करण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे. जाणून घ्या काय आहे या मागचे कारण..?

साठ- सत्तरच्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने ला’खो लोकांच्या हृ’दयावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री यांचं आयुष्य इतरांपेक्षा फार वेगळं आहे. त्या बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहेत ज्यांनी मनापासून प्रे’म केलं पण त्याच्याशी लग्न न होऊ शकल्यामुळे आयुष्यभर एकटं राहण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणाऱ्या आशा पारेख यांनी चाहत्यांना वे’ड लावले. त्यांनी स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. गुजरातच्या महुआ येथे मध्यवर्गीय गुजराती कुटुंबात आशा पारेख यांचा जन्म झाला. आशा पारेख यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हि’ट सिनेमे दिले. प्रोफेशनल लाईफ इतकेच त्यांचे प’र्सनल लाईफ सुद्धा चर्चेत राहिले.

आशा पारेख यांनी नुकतीच वोग मासिकासाठी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सिनेसृष्टीतील करिअरपासून ते खासगी आयुष्यापर्यंत मनमोकळ्या गप्पा मारल्या. कधीही लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना आशा यांनी सांगितलं की, त्यांचं ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रे’म होतं ते विवाहीत होते.

तसेच त्या म्हणाल्या की, तेव्हा काम करणाऱ्या कलाकारांसोबत फ’सवणुक व्हायची आणि ते आपल्या पत्नींना सोडून द्यायचे. अशी स्थिती आपल्यासोबत व्हाही असं आशा यांना कधीच वाटलं नाही. बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आमिर खानचे काका आणि दिग्गज निर्माते-दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्यावर आशा पारेख यांचे प्रेम होते.

नासीर हुसैन यांनी अशा पारेख यांना ‘दिल देके देखो’ साठी साईन केले. हा चित्रपट हि’ट झाला अन् आशा पारेख रातोरात स्टार झाल्या. यानंतर नासीर हुसैन यांनी आशा यांना आपल्या सहा चित्रपटांसाठी साईन केले होते. ‘जब प्या’र किसी से होता है’, ‘फिर वो ही दिल लाया हूँ’, ‘तिसरी मंजिल’, ‘बहारों के सपने’, ‘प्यार का मौसम’, ‘कारवाँ’ असे हे सहाही चित्रपट हिट ठरले होते.

आशा पारेख आणि नासिर हुसैन यांचे दी’र्घकाळ अ’फेअर होते. पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही. आशा पारेख त्यांच्या प्रे’मात पडल्या त्यावेळी नासिर साहेब विवाहित होते. त्यांना दोन मुले होती. या गोष्टीचा उल्लेख आशा पारेख यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘द हिट गर्ल’ मध्ये केला आहे.

खालिद मोहम्मद लिखित हे आत्मचरित्र २०१७ मध्ये प्रकाशित झाले होते. नासिर यांनी संसार मोडून आपल्याशी लग्न करावे, हे आशा यांना मान्य नव्हते. त्यामुळे दोघांनी लग्न केले नाही. पुढे आशा यांनी कधीच लग्न केले नाही. आशा पारेख यांनी एका मुलाखतीत आपल्या प्रे’माची कबुली दिली होती.

नासिर साहेब हे माझ्या आयुष्यात आलेले पहिले आणि शेवटचे पुरुष होते. त्यांच्यावर माझे खूप प्रेम होते. पण मला त्यांचे घर तोडायचे नव्हते. माझ्या आणि त्यांच्या कुटुंबात कधीच म’तभे’द झाले नाहीत. मला कधीच त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलांपासून विभक्त करायचे नव्हते. याच भी’तीमुळे मी कधी त्यांच्यासोबत लग्न केले नाही.

माझे लग्न व्हावे, ही माझ्या आ’ईची इच्छा होती. तिने माझे लग्न व्हावे, म्हणून प्रयत्नदेखील केले होते. पण मला माझ्या आवडीच्या व्यक्तीसोबतच लग्न करायचे होते. तसे होऊ शकले नाही. म्हणून मी आयुष्यभर लग्नच केले नाही, असे त्यांनी सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12